महाराष्ट्रात १५ सप्टेंबरपासून १० हजार पोलिसांची भरती; अर्ज प्रक्रियेसाठी नवे नियम लागू, रखडलेली भरती प्रक्रिया अखेर मार्गी - Shree Computer Education Gadisurla

Latest

Advertisement

Tuesday, March 25, 2025

महाराष्ट्रात १५ सप्टेंबरपासून १० हजार पोलिसांची भरती; अर्ज प्रक्रियेसाठी नवे नियम लागू, रखडलेली भरती प्रक्रिया अखेर मार्गी

 

मुंबई : महाराष्ट्र राज्यात १५ सप्टेंबरपासून १० हजार पोलिस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. उन्हाळा आणि पावसाळ्यामुळे रखडलेल्या या भरती प्रक्रियेला आता मुहूर्त मिळाला असून इच्छुक उमेदवारांसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.


राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की उमेदवारांनी एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास ते अर्ज अपात्र ठरवले जातील. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरताना विशेष काळजी घ्यावी.


या भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई व इतर काही पदांसाठी संधी उपलब्ध होणार आहे. उमेदवारांना शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांमधून जावे लागणार आहे. यासाठी लवकरच अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.


राज्यातील हजारो तरुण या भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे या निर्णयामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. अधिकृत वेबसाईटवर अर्ज प्रक्रिया आणि अन्य माहिती लवकरच प्रसिद्ध होणार असल्याने उमेदवारांनी अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


Contact  For  Online Application:-

Shree Computer Services

Suraj Girish Shende

Contact Or Whatsapp – 9067754259

Email- suryanshshende@gmail.com

Website –  https://shreecomputergadisurla.blogspot.com/

9067754259/SHREE COMPUTER  SERVICES

👉Please Join us For letest updates

👇👇👇👇

🟣Whatsapp Group-

https://chat.whatsapp.com/H3wUwSDeNR1Le4iC0v5zEe

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- https://wa.me/message/HVAU6Q46CXIXN1CLICK HERE


  वाचकहो, 'SHREE COMPUTER SERVICES’ ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@shreecom01) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !  https://t.me/shreecom01

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.