मुंबई : महाराष्ट्र राज्यात १५ सप्टेंबरपासून १० हजार पोलिस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. उन्हाळा आणि पावसाळ्यामुळे रखडलेल्या या भरती प्रक्रियेला आता मुहूर्त मिळाला असून इच्छुक उमेदवारांसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की उमेदवारांनी एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास ते अर्ज अपात्र ठरवले जातील. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरताना विशेष काळजी घ्यावी.
या भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई व इतर काही पदांसाठी संधी उपलब्ध होणार आहे. उमेदवारांना शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांमधून जावे लागणार आहे. यासाठी लवकरच अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्यातील हजारो तरुण या भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे या निर्णयामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. अधिकृत वेबसाईटवर अर्ज प्रक्रिया आणि अन्य माहिती लवकरच प्रसिद्ध होणार असल्याने उमेदवारांनी अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Contact For Online Application:-
Shree Computer Services
Suraj Girish Shende
Contact Or Whatsapp – 9067754259
Email- suryanshshende@gmail.com
Website – https://shreecomputergadisurla.blogspot.com/
9067754259/SHREE COMPUTER SERVICES
👉Please Join us For letest updates
👇👇👇👇
🟣Whatsapp Group-
https://chat.whatsapp.com/H3wUwSDeNR1Le4iC0v5zEe
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- https://wa.me/message/HVAU6Q46CXIXN1CLICK HERE
वाचकहो, 'SHREE COMPUTER SERVICES’ ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@shreecom01) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स ! https://t.me/shreecom01
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.